शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारने केला शेतकरी, बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: May 30, 2017 00:23 IST

वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे.

बंडूभाऊ सावरबांधे : भंडाऱ्यात काँग्रेसचे धरणे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे. शासनाने शेतकरी व बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा केला. देशातील बंधुभाव पायदळी तुडवून देशाला मागे नेण्याचे काम हे केंद्र व राज्य शासन करीत आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी केला. शासनच्या निषेधार्थ येथील त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्यावतीने आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शाश्वत विकासाचे फसवे गाजर दाखवून देशभरातील जनतेचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निषेध केला.देशातील नागरिकांना भूलथापा देऊन केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष झाले. परंतु, निवडून येण्यापूर्वी मोदी यांनी जनतेला जी आश्वासने दिली, ती आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करीत असून महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षवरील तसेच सरकारवरचा विश्वास उडाला आहे. भाजप सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या काळात जनता भाजपला धडा शिकवेल, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. निवेदन देताना माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितिरमारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मनोहर सिंगनजुडे, सभापती विनायक बुरडे, धनराज साठवणे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, सभापती नीलकंठ कायतें, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वणवे, अनिक जमा पटेल, गणेश निमजे, महेंद्र निंबार्ते, नगराध्यक्ष स्वाती निमजे, मंगेश हुमने, भावना शेंडे, छाया पटले, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोंदे्रे, प्रा मारबते, प्रीती बागडे, मिसाराम चोपकर, स्नेहल रोडगे,प्रवीण भोंदे, लांजेवार, आशिष पात्रे, जि.प.सदस्य के.के.पंचबुद्धे, एस टी गिऱ्हेपुंजे, अश्विन नाशिने, संजय वरगंटीवार, अरुण श्रीपाद, सुषमा वरगंटीवार, दिनेश गिऱ्हेपुंजे, सचिन फाले, विवेक गायधने उपस्थित होते. संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन अजय गडकरी यांनी केले.