शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या नापिकीमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षापासून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद व राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्ह्यातील धानाचे पीक ...

ठळक मुद्देमधुकर कुकडे यांचा आरोप : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या नापिकीमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षापासून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद व राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्ह्यातील धानाचे पीक तुडतुडा या रोगाने पूर्णत: नष्ट झाले. अशा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे शासनाने त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावे. भंडारा शहरातील मंजूर झालेले महिला रूग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात यावे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी स्वच्छ करून जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावे, शेतकऱ्यांची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, नरेश डहारे, मनिष वासनिक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.