शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

शासन बदलले; शेतमालाचे भाव तेच

By admin | Updated: December 30, 2014 23:28 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना शेतमालाला भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती. मात्र, शेतमालाच्या किमती मागील वर्षीप्रमाणेच स्थिर

भंडारा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना शेतमालाला भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती. मात्र, शेतमालाच्या किमती मागील वर्षीप्रमाणेच स्थिर असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. पूर्व विदर्भात धान, ऊस, सोयाबीन, कापसाचे पीक घेतले जाते. यातच मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि आता कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचाच परिणाम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी बाकावर बसून धानाला, भाव मागणारे सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कसे विसरले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.धानाचे उत्पादन खर्च साधारणत: १० ते १२ हजारांपर्यंत आहेत. यातच महागडे बियाणे आणि किटकनाशकांमुळे धानाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या या हमी भावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरु न निघणे कठिण झाले आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ पडल्याने उत्पादनाची टक्केवारी कमालीची घसरली आहे. मजुरांचा वाढता खर्च आणि शेती साहित्याचा विचार केल्यास आता शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना हातउसणवारी करून कुटुंब चालवावे लागत आहे. काही ठिकाणी मुलींचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडेनासा झाला आहे. राज्य शासनाने परीक्षा शुल्क माफ केले असले तरी, पोटाला लागणारे अन्न आणि मुलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न कायमच आहे. (शहर प्रतिनिधी)