शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

गोसीखुर्दचा जलस्तर २४० मीटर होणार

By admin | Updated: September 30, 2014 23:32 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे.

धरणाची ३३ वक्रद्वारे बंद : हजारो हेक्टर शेती पाण्याखालीगोसेबुज : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे. काल रात्रीपासून धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे बंद करण्यात आले आहेत. आज धरणाचा जलस्तर ५ से.मी. ने वाढून ते २३९.९०० मिटर झाला आहे.२४० मिटरवर भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगाव सोडले तर कोणत्याही गावाला धोका नाही. पण नागपूर जिल्ह्यातील अनेक गावात धरणाचे पाणी शिरले आहे. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती धरणाच्या पाण्याखाली गेली आहे. पाथरी मध्ये एक एक घर गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात बुडत आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने घरे पाण्याखाली आले आहेत. जलस्तर वाढविण्याची वेळ, धानाच्या पिकाची वेळ, सणासुदीची वेळ व प्रकल्पग्रस्त गाव सोडण्याची वेळ एकाच वेळेस आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना गाव रिकामे करण्याकरिता मोठ्या अडचणी येत आहेत. या गावातील ४३८ कुटुंब धरणाच्या पाण्याने बाधीत होणार आहेत. जुन्या गावात अजूनही ३० कुटुंब राहत आहेत. पाथरी व बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांनी पुढे दसरा, दिवाळी व इतर सण असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला नवीन गावठाणात स्थानांतरण होईपर्यंत स्थगीती देण्याची मागणी केली होती. नवीन गावठाणात स्थानांतरण करून प्रकल्पग्रस्त सरकारला सहकार्य करीत आहेत. पण सरकार प्रकल्पग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून धरणाचा जलस्तर वाढवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत असंतोष पसरत आहे. धरणाचा जलस्तर २४०.२०० मीटर पर्यंत गेल्यास गावातील मुख्य रस्ता बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जुन्या घरातील साहित्य काढण्याकरिता फार अडचणी येणार आहेत. सध्या प्रकल्पग्रस्त घरातील साहित्य काढण्या मात्र व्यस्त आहेत. सावरगावात चारही बाजूने पाणी झाले असून ईटगाव कडे जाणारा एकमात्र रस्ता सुरु आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांनी गाव सोडले असून ३ कुटुंब त्यांची शेती गावाजवळ असल्यामुळे राहत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, नवेगाव, सिर्सी, कोच्छी, पिपरी आदी गावात धरणाचे पाणी शिरले आहे. ज्या प्रकारे जलस्तर वाढविला जाईल त्या प्रामणे बुडीत क्षेत्रातील गावे रिकामे करण्याला गती येणार आहे. गावे रिकामी करण्याकरिता प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला मदत होत आहे. (वार्ताहर)