शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोटाच्या खळगीसाठी गोपाळ समाजाची धडपड

By admin | Updated: June 2, 2015 00:33 IST

जगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या ..

वेदना : दोन घास मिळविण्यासाठी जीव ठेवतात टांगणीला, शासनाच्या मदतीपासून कोसोदूरविशाल रणदिवे अड्याळजगाने आधुनिकतेचा आधार घेतला आहे. प्रगतीच्या दिशेने सर्वांनी पाऊले टाकली असतानही, वितभर पोटासाठी जीवावर बेदणाऱ्या कसरती करून त्यांना दारोदारी भटकंती करून पोटाची खडगी भरावी लागत आहे.समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा समान अधिकार मिळाला पाहिजे, त्यांच्या मूूलभूत गरजांची पुर्तता व्हावी, यासाठी शासनाने त्यांत्या उत्थानासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या असल्या तरी, गोपाळ समाज या योजनांपासून कोसोदूर आहे. हा समाज वस्ती करून राहू लागला असून त्यांच्या पोटाचा प्रश्न मात्र सुटलेला दिसत नाही. या समाजातील लोकांचा सकाळपासूनच लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत आपआपली कसरती करून जे मिळेल जसे अन्न मिळाले देण्याऱ्याला भगवान मानून त्याला मान देऊन आणि शिळ्या अन्नाचाही आदर करून आपल्या पोटाची भूक भागवताना हा समाज पाहायला दिसतो. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षानंतरही या समाजाची पोटासाठी कसरती व गावोगावची भटकंती मात्र आजही कायम आहे.ही एक शोकांतिका आहे की आजही गोपाळ समाज दरवर्षी अड्याळ व परिसरात आपला परिवार घेऊन येतात वय वाढली काळही बदलला पण त्यांचा पोटासाठी होणारा खेळ मात्र आजही तोच. याला जबाबदार कोण? घरातल्या अठराविश्व दारिद्र्यात दोन वेळच्या भाकरीचा पत्ता नाही मग चोरी चापलुसी न करता कला कसरतीचे कर्तव्य दाखवून मिळेल ते अन्न धन, धान्यावर आपला व परिवाराचा पोटाचा प्रश्न मिळविणे यापलिकडे ते दिसत नाही. शासनाने या समाजासाठी योजना आणल्या. सोयी, सवलत सुविधा यांचा लाभ यांना किती प्रमाणात मिळत असेल हे गोपाळ समाजाच्या भटकंतीवरून दिसून येते. या समाजातील लहान मुलं खेळण्याच्या वयात दुसऱ्यांना खेळ दाखविण्यासाठी फिरतो आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कोण नेणार? शासन अनेक योजना राबवितो. कोट्यवधी रुपये खर्च करते. पण त्यांचा उपयोग काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.