शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दिलासा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:42 IST

भंडारा जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस पडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी ४५ टक्के ते ५० टक्के रोवणी झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकारी दिवसे यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यामध्ये अपुरा पाऊस पडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी ४५ टक्के ते ५० टक्के रोवणी झाली आहे. सततच्या नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी सावकार व बँकेचा कर्जबाजारी झाला आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येत दुपटीने वाढ झाली आहे. शेतकºयांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे,धनंजय दलाल, नरेंद्र झंझाड, अनिल जैन, सुमेध श्यामकुंवर, ज्योती खवास, अरुण गोंडाणे, डॉ. रविंद्र वानखेडे, उत्तम कळपाते, रूपेश खवास, सविता नागदेवे, ज्योती टेंभुर्णे, निरू पेंदाम, रामरतन वैरागडे, ईश्वर कळंबे, बंडू शेंडे, राजेश मेश्राम, वामन शेंडे, शिवदास चोपकर, रविदास वैरागडे, गोलेनाथ वैरागडे, संजय बोदरे, प्रभू फेंडर, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.