शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी शंभर टक्के अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

शासन एकीकडे गावांकरिता अनेक योजना राबवित आहे, तर दुसरीकडे पथदिवे बंद करून गावे अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतींना ...

शासन एकीकडे गावांकरिता अनेक योजना राबवित आहे, तर दुसरीकडे पथदिवे बंद करून गावे अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नाअभावी कोणत्याही परिस्थितीत पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा करणे शक्य होणारे नाही. शासनाने यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वार्षिक अर्थसंकल्पात कोणताही उल्लेख व तस्तूद केलेली नाही. त्यामुळे हा खर्च शक्य होणार नाही. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प पडू शकते. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश शासनस्तरावरून संबंधीत विभागाला द्यावेत, अशी मागणी सरपंच सेवा संघ, मोहाडी तालुक्याच्यावतीने करण्यात आली आहे.

निवेदन देताना मोहाडी तालुका सरपंच सेवा संघाचे प्रतिनिधी महेश पटले, हरिभाऊ धुर्वे, उमेश उपरकर, मनोहर राखडे, विनोद वैद्य, जागेश्वर मेश्राम, अशोक राऊत, संदीप रंगारी, शालू शेंडे, आनंदराव खोब्रागडे, सविता झंझाड, शारदा गाढवे, अनिता पटले, सुरेखा मोहतुरे, अर्चना पिंगळे, मंजुषा झंझाड, रेखा नेरकर, महेंद्र शेंडे, सुवर्णा गाढवे, आशिष मते, शालू मडावी, उर्मिला शेंडे, वनीता राऊत, पूजा काळसर्प, रवींद्र बाभरे, संतू गजभिये, धामदेव वनवे, अश्विन बागडे, किरण शहारे आदी उपस्थित होते.

बाॅक्स

५० टक्के प्रोत्साहन राशी द्या

पाणी पुरवठा योजनांच्या विद्युत देयकांच्या चार वर्षांपासून भरलेल्या देयकांच्या ५० टक्के प्रोत्साहन राशी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला अदा केलेली नाही. ही मागणी मंजूर करून ती रक्कम ग्रामपंचायतीला मिळाल्यास त्यातून व ग्रामपंचायतीच्या कराच्या वसुलीतून टप्प्या-टप्प्याने पाणी पुरवठा योजनेची विद्युत देयके ग्रामपंचायती भरण्यास तयार आहेत. वीज देयके भरण्यास शिथिलता द्यावी, अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायतींचा वाढणारा आर्थिक ताण ग्रामविकास विभागाने वाढविला असल्याचे बोलले जात आहे.

230821\5530img-20210823-wa0108.jpg

निवेदन देतांना मोहाडी तालुका सरपंच सेवा संघ पदाधिकारी