शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

सरसकट मदत द्या

By admin | Updated: November 22, 2015 00:31 IST

केवळ पैसेवारी न बघता किडीमुळे झालेले नुकसान लक्षात घेवून भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, ....

भंडारा : केवळ पैसेवारी न बघता किडीमुळे झालेले नुकसान लक्षात घेवून भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, नीलकंठ (बालुभाऊ) कायते यांनी केली आहे.प्रामुख्याने धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ८० टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदा शासनाने उभ्या धानपिकाची पैसेवारी ६२ पैसे काढल्याने दुष्काळग्रस्त यादीतून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. प्रत्येक्षात मात्र पाऊस व्यवस्थीत पडला असला तरी विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने धानपिके उध्वस्त झालेले आहे. धानपिकावर रोगांचे आक्रमण झाल्याने धानाची लोंबी खाली गळून पडत आहे. शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी धानही मिळणार नाही आणि जनावरांसाठी चाराही राहणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय ठरलेल्या शासनाने संवेदनशील होवून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)