शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शालांत परीक्षेत मुलींनी घेतली गुणवत्तेत भरारी

By admin | Updated: June 10, 2016 00:42 IST

शालांत परीक्षेचा निकाल सोमवारला घोषीत करण्यात आला. यात मुलींनीच बाजी मारली. बारावीतही मुलींनी निकालात आघाडी घेतली होती.

बदलीत आढळली अनियमितता : शिक्षण सभापतींनी केली होती आयुक्तांकडे तक्रारभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांनी विभागीय आयुक्तांना केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बोलावून सत्यता पडताळली. त्या तक्रारी सत्यता आढळून आल्यामुळे हे प्रकरण शासनाकडे पाठविले. त्यानंतर शासनाने या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या बदली कार्यशाळेत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले परंतु निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे बदल्यातील अनियमितता लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी रूजू होऊ नका, असे आवाहन शिक्षकांना केले होते. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेत ११, १२ व १३ मे रोजी बदल्या