शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सरपंच अवॉर्डसाठी गावकारभारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 21:49 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ : दिमाखदार दुसरे पर्व, राज्यातील पहिलीच योजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे.बदलत्या गावगाड्याची नोंद घेणारा व बदलू पाहणाऱ्या गावखेड्यांना प्रेरणा देणारा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने गत वर्षापासून सुरु केला आहे.राज्याच्या इतिहासात प्रथमच आदर्श सरपंच निवडून त्यांना गौरविण्यात आले़ यापूर्वी सरपंचांना गौरविणारी पुरस्कार योजना नव्हती.मागील वर्षी अठरा जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. त्यात पाच हजाराहून अधिक सरपंचांनी सहभाग नोंदविला.सरपंचांनी त्यांच्या प्रस्तावात दिलेल्या कामांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्यात येऊन वेगवेगळ्या १३ कॅटेगरीमध्ये अगोदर जिल्हा व नंतर राज्य पातळीवर पुरस्कार देण्यात आले.गत २८ मार्चला मुंबईत राज्यस्तरावरील दिमाखदार सोहळ्यातग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विविध मंत्र्यांच्या हस्ते सरपंचांना गौरविले होते.गावांसाठी २५ लाखांची घोषणागत वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘सरपंच आॅफ द ईअर’ ठरलेल्या सरपंचाच्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त सरपंचांनी विकास कामांचे प्रस्ताव दिल्यास त्यांच्या ग्रामपंचायतला १० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती़जिल्हास्तरावर विजेत्या ठरलेल्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींसाठीही विविध योजनांच्या घोषणा मंत्र्यांनी उत्स्फूर्तपणे केल्या होत्या.अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत गतवर्षी ही योजना राबविण्यात आली. याहीवर्षी या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार पटकविण्यासाठी अनेक सरपंचांनी विविध योजना राबवत गतवर्षीपासूनच तयारी सुरु केली आहे.