शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

भावी अभियंत्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:01 IST

तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देआलोक मिश्रा : एमआईईटीमध्ये उद्योजगता विकास कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : तझ अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराद्वारे स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची दालने उघडावी. शासनाचे विविध विभाग नवउद्योजकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्यांची मदत घेवून स्वयंरोजगाराद्वारे इतरांनाही रोजगाराचा पुरवठा करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे नागपूर विभागीय आयुक्त आलोक मिश्रा यांनी केले.स्थानिक मनोहर भाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे केंद्र शासनाच्या विज्ञान व तकनिकी मंत्रालय व महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे विभागीय आयुक्त आलोक मिश्रा, माझी विभागीय आयुक्त् व उद्योजकता प्रशिक्षक शुभांग गोरे, प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने, कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख प्रामुख्याने उपस्थित होते.प्रकल्प अधिकारी विवेक तोंडरे यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या प्रकारचे उद्योग तरूण अभियंते सुरू करू शकतात, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत उद्योजकांसाठी आवश्यक असणाºया सर्व घटकांविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संस्थेद्वारे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देवून तरूण अभियंत्यांना उद्योगाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.प्रास्ताविक प्रा. शाहीद शेख यांनी केले. दुसºया दिवशी वैभव पांडे यांनी उद्योजकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध व्यक्तीमत्व विकासाच्या पैलूंविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उप्पल सिन्हा यांनी बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा व मालाचा खप कसा वाढवावा याविषयी जाणीव जागृती केली. मानवी व्यक्तीमत्वाचा उद्योगाच्या विविध घटकांवर होत असलेल्या सकारात्मक व नकारात्मक बांबींची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गडेगाव व भंडारा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील विविध उद्योगांना भेटी देवून तिथे प्रत्यक्षात कसे काम होते याची माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेकरिता कार्यक्रम क्रियान्वयक प्रा. शाहीद शेख, प्रा. संजय राजुरकर, प्रा. कोमल मेश्राम, प्रणय लांजेवार, प्रा. तुषार राऊत यांनी सहकार्य केले.