शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

७,९१२ ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाखांचा निधी

By admin | Updated: January 18, 2015 22:37 IST

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.

पर्यावरण संतुलित ग्राम योजना : ७०५१.१८ लाखांचा निधी वितरितदेवानंद नंदेश्वर - भंडारापर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजनेत सन २०१२-१३ या पहिल्यावर्षी १,८७२, दुसऱ्यावर्षी १,८६६ आणि तिसऱ्यावर्षी ४,१७४ अशा निकष पूर्ण करणाऱ्या ७,९१२ ग्रामपंचायतींना राज्य शासनाने पात्र ठरविले आहे. पहिल्या वर्षातील ग्रामपंचायतींना ६,००६ लाख रूपये व दुसऱ्या वर्षातील ग्रामपंचायतींना ५,२८२.३० लाख रूपये आणि तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींना १२,१२०.२८ लाख रूपये असा एकूण २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करायचा आहे. त्यापैकी शासन निर्णयान्वये ७,०५१.१८ लाख रूपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सन २०१४-१५ मध्ये १३,५०० लाख रूपये अर्थसंकल्पित निधीपैकी आता ८,१०० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात येत आहे. हा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरून आरटीजीएस (रिअल टाईम ग्रास सेटलमेंट) प्रणालीचा वापर करून थेट संबंधित पात्र ग्रामपंचायतींना वितरीत करावयाचा आहे. या निधीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियंत्रक अधिकारी राहतील. विभागीय आयुक्त हे त्या-त्या विभागाचे सनियंत्रक राहतील.