शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

७,९१२ ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाखांचा निधी

By admin | Updated: January 18, 2015 22:37 IST

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.

पर्यावरण संतुलित ग्राम योजना : ७०५१.१८ लाखांचा निधी वितरितदेवानंद नंदेश्वर - भंडारापर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजनेत सन २०१२-१३ या पहिल्यावर्षी १,८७२, दुसऱ्यावर्षी १,८६६ आणि तिसऱ्यावर्षी ४,१७४ अशा निकष पूर्ण करणाऱ्या ७,९१२ ग्रामपंचायतींना राज्य शासनाने पात्र ठरविले आहे. पहिल्या वर्षातील ग्रामपंचायतींना ६,००६ लाख रूपये व दुसऱ्या वर्षातील ग्रामपंचायतींना ५,२८२.३० लाख रूपये आणि तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींना १२,१२०.२८ लाख रूपये असा एकूण २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करायचा आहे. त्यापैकी शासन निर्णयान्वये ७,०५१.१८ लाख रूपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सन २०१४-१५ मध्ये १३,५०० लाख रूपये अर्थसंकल्पित निधीपैकी आता ८,१०० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात येत आहे. हा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरून आरटीजीएस (रिअल टाईम ग्रास सेटलमेंट) प्रणालीचा वापर करून थेट संबंधित पात्र ग्रामपंचायतींना वितरीत करावयाचा आहे. या निधीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियंत्रक अधिकारी राहतील. विभागीय आयुक्त हे त्या-त्या विभागाचे सनियंत्रक राहतील.