शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

७,९१२ ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाखांचा निधी

By admin | Updated: January 18, 2015 22:37 IST

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.

पर्यावरण संतुलित ग्राम योजना : ७०५१.१८ लाखांचा निधी वितरितदेवानंद नंदेश्वर - भंडारापर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत तिसऱ्या वर्षात राज्यातील एकूण ७,९१२ ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. या पात्र ग्रामपंचायतींना २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजनेत सन २०१२-१३ या पहिल्यावर्षी १,८७२, दुसऱ्यावर्षी १,८६६ आणि तिसऱ्यावर्षी ४,१७४ अशा निकष पूर्ण करणाऱ्या ७,९१२ ग्रामपंचायतींना राज्य शासनाने पात्र ठरविले आहे. पहिल्या वर्षातील ग्रामपंचायतींना ६,००६ लाख रूपये व दुसऱ्या वर्षातील ग्रामपंचायतींना ५,२८२.३० लाख रूपये आणि तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींना १२,१२०.२८ लाख रूपये असा एकूण २३,४०८.५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करायचा आहे. त्यापैकी शासन निर्णयान्वये ७,०५१.१८ लाख रूपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सन २०१४-१५ मध्ये १३,५०० लाख रूपये अर्थसंकल्पित निधीपैकी आता ८,१०० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात येत आहे. हा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावरून आरटीजीएस (रिअल टाईम ग्रास सेटलमेंट) प्रणालीचा वापर करून थेट संबंधित पात्र ग्रामपंचायतींना वितरीत करावयाचा आहे. या निधीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियंत्रक अधिकारी राहतील. विभागीय आयुक्त हे त्या-त्या विभागाचे सनियंत्रक राहतील.