शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: March 24, 2017 00:36 IST

शेतकरी कर्जाच्या खाईत फसले आहेत. त्यामुळे ते मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. आजारावर औषध घेण्यासाठी पैसे राहात नाही.

साकोली : शेतकरी कर्जाच्या खाईत फसले आहेत. त्यामुळे ते मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. आजारावर औषध घेण्यासाठी पैसे राहात नाही. अशा स्थितीत तरी शासनाने विचार करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या मागणीला घेवून शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यवंच्या नेतृत्वात साकोली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शा देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणे ही फारच लाजीरवाणी बाब आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या होणे ही बाब कुठपत योग्य आहे. शेतकऱ्यांवरील ार्ज माफ करण्यात यावे याकरिता शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे व शेतमालाला योग्य भाव द्यावे. २४ तास शेतकऱ्यांना वीज द्यावे व शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर गंभीर विचार करून त्वरीत घोषणा करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या मोर्चात सहभागी शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, राजेश बुराडे, संदीप वाकडे, पुरुषोत्तम सोनवाने, भरत वंजारी, युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, वाहतूक सेना प्रमुख दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमीत एच.मेश्राम, जिल्हा विद्यार्थी सेना जितेश ईखार, जिल्हा कार्यकारिणी सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख प्रकाश मेश्राम, हंसराज आगाशे, अरविंद बनकर, राजू ब्रम्हंकर, माजी तालुका प्रमुख नरेश करंजेकर, प्रमोद मेंढे, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, युवा सेना तालुका प्रमुख प्रणय कांबळे, किशोर चन्ने, शुभम बारापों, विभाग प्रमुख हितेश बडवाईक व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)