शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घराच्या बांधकामासाठी रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

नगरपरिषद क्षेत्रात घराचे, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी घेणे म्हणजे फार भारी असते. त्यातल्या त्यात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत ...

नगरपरिषद क्षेत्रात घराचे, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी घेणे म्हणजे फार भारी असते. त्यातल्या त्यात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेले संरक्षित स्मारक पालिका क्षेत्रात असेल तर बांधकाम मंजुरीचे प्रकरण गल्ली ते दिल्ली असा प्रवास करून अखेर नामंजूर, अशा शेऱ्यानिशी परत आल्याचे अनेकांना अनुभवदेखील आलेले आहेत. अलीकडे मंजूर-नामंजूर हा प्रकार संपुष्टात आला की काय? असा प्रश्न पालिका क्षेत्रात वास्तव्य करून असलेल्या अनेकांना पडलेला आहे. १००,२००,३०० मीटरपर्यंत बांधकाम करता येणार नाहीण पडझड झालेली घरे देखील नव्याने बांधता येणार नाहीत असा फतवा काढण्यात आलेला होता. मात्र, आता पालिका क्षेत्रात तेसुद्धा संरक्षित क्षेत्रामध्ये १०० मीटरच्या आंत राजरोसपणे बांधकामे सुरू आहेत. ती सुद्धा विना मंजुरी. भारतीय पुरातत्त्व विभाग तर दूरच राहिला साधी पालिका प्रशासनाची देखील मंजुरी नाही. आता बोला ! शासन प्रशासनाच्या सतर्कतेविषयी काय बोलणार?