शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:50 IST

चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

ठळक मुद्देरघुनाथदादा पाटील : शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा भंडाऱ्यात पोहचली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.शहिदांना अभिवादन आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढण्यात आलेली शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा मंगळवारला भंडाऱ्यात पोहोचली. त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यातील विविध ४० शेतकरी संघटनांनी सुकानु समिती स्थापन केली. त्यानंतर १९ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून राज्यव्यापी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ही शेतकरी जागृती यात्रा कोकण, मुंबई, कर्नाटक, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भासह आतापर्यंत १६ जिल्ह्यात पोहोचली असून राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शहीद संबोधून शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक मोबदला देण्याची गरज आहे. असे असताना कृषी मूल्य आयोग लागवड खर्चाच्या आधारावर समर्थन मूल्य देत नाही. स्वामीनाथन आयोगाने आपल्या अहवालात ही शिफारस केली आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेने आता जनतेच्याच न्यायालयात आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पाटील म्हणाले, निर्यातबंदी आणि संघटित गुन्हेगारी या समस्यांमुळे राज्यातील गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हितासाठी आवाज उचलणारे सभागृहात मौन धारण करून राहतात. काँग्रेसने जे केले तेच भाजपही करीत असल्याचा आरोप पाटिल यांनी केला. पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा किसान संघटनेचे गणेशकाका जगताप, सत्यशोधक किसान सभेचे किशोर ढमाले, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, ऊस कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद भालेकर व पदाधिकारी उपस्थित होते.