शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चार प्रकल्पांचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:06 IST

गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर : प्रशासनाला उशिरा आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले. त्यावरुन जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या किती गंभीर आहे दिसून येते.शहरात मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने पुजारीेटोला धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाल्याने मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध आणि इटियाडोह या चार प्रकल्पाचे पाणी सोडले आहे. यापैकी पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. तर कालीसरार जलाशयाचे १ गेट उघडण्यात आला असून त्यातून ३८२ क्यूसेक पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे.शिरपूर जलाशयाचे दोन गेट उघडले असून त्यातून ५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. शिरपूर व कालीसरार जलाशयाचे पाणी पुजारीटोला जलाशयात सोडून ते कालव्याच्या माध्यमातून सोडले जात आहे. याचा कालव्यालगत असलेल्या गावांना सुध्दा लाभ होणार आहे. इटियाडोह जलाशयाचे पाणी गाढवी नदीत सोडून ते पाणी कालव्याच्या माध्यमातून गावापर्यंत पोहचविले जाणार आहे.हे पाणी सोडल्यामुळे कालव्याच्या किनाऱ्या लगत असलेल्या गावांची भूजल पातळी वाढविण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निर्देशानुसार इडियाडोह जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.