शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

पक्षभेद विसरुन सरपंचांनी जनतेसाठी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:13 IST

मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. हा मतभेद विसरुन निवडून आल्यानंतर सरपंचांनी जनतेच्या भल्यासाठी व गावाच्या विकासासाठी कामे करावे,....

ठळक मुद्देनाना पटोले : मोहदुरा येथे नवनिर्वाचित सरपंच सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदुरा : मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. हा मतभेद विसरुन निवडून आल्यानंतर सरपंचांनी जनतेच्या भल्यासाठी व गावाच्या विकासासाठी कामे करावे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी मोहदुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त केले.यावेळी मंचावर मोहदुरा येथील नवनिर्वाचित सरपंच रामेश्वर लिचडे, गणेशपूरचे सरपंच मनिश गणविर, बेला येथील सरपंच बालु ठवकर, हत्तीडोईचे सरपंच जयदेव लांजेवार, जि.प. सदस्य सुभाष आजले, सदस्यगण मनोज वैरागडे, वामन बशेसंकर, सोमदास गभणे, राजु मेश्राम, हर्षीला वैरागडे, माजी सरपंच बिसन वैरागडे, विजय वैरागडे आदी उपस्थित होते. माजी सरपंच बिसन वैरागडे, विजय वैरागडे व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.खा. पटोले यांनी अनेक मुद्यावर सरकारला घेरले. त्यामध्ये कर्जमाफीसाठी जी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. नोटबंदी, जीएसटी सारख्या मुद्यावर मत व्यक्त केले. शेतकºयांसाठी पीकविमा योजना ही शेतकºयांच्या फायदा करुन न घेता पीक विमा काढणारी कपंनीचाच पीक विम्यापासून फायदा होत असल्याचे सांगीतले. बहुजनामध्ये जो अंधार कायम आहे तो अंधार कशा दुर करता येईल. बहुजनाच्या हितासाठी शेतकरी बांधवाच्या भल्यासाठी सरकारसोबत भांडावे लागेल तरी चालेल असे मत ा व्यक्त केले.