शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

रेल्वेच्या भुयारी पूलात पाच फूट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने गोबरवाही ते हेटी दरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम सुरू केले होते. परंतु पुलाचे बांधकाम पूर्ण झाले ...

नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने गोबरवाही ते हेटी दरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम सुरू केले होते. परंतु पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. सध्या या भुयारी पुलात सुमारे पाच फूट पाणी साचले आहे. त्यामुळे पुलातून मार्गक्रमण कसे करावे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

मागील एक वर्षापासून रेल्वे प्रशासनाने पुलाचे बांधकाम थांबविले आहे. जमा झालेला पाणी निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था येथे करण्यात आली नाही. त्यामुळे पुलांमध्ये पाणी जमा होत आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था येथे करण्याची गरज आहे. लाखो रुपये खर्च करून हा पूल बांधकाम सुरू केल्यानंतर त्याला मध्येच थांबवण्यात आले. भुयारी पुलात पाणी निचऱ्याची तांत्रिक सोय येथे करण्यात आली नाही. त्यामुळे पुलात पाणी जमा होत असल्याची माहिती आहे.