शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अखेर ‘तिने’ आयुष्याचा गाठला अंत

By admin | Updated: February 22, 2016 01:03 IST

कित्येक दिवसांपासून भूकेने व्याकुळे जीवाला सरपटत नेणाऱ्या वृध्देला आधार मिळाला. पुरेशे अन्न, वस्त्र देतांना संबंधित आधारकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

अन्नावाचून मृत्यू : युवकाने स्वीकारले पालकत्वलाखांदूर : कित्येक दिवसांपासून भूकेने व्याकुळे जीवाला सरपटत नेणाऱ्या वृध्देला आधार मिळाला. पुरेशे अन्न, वस्त्र देतांना संबंधित आधारकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्बल २२ दिवस उपचारार्थ दाखल या महिलेचा वार्धक्याने त्रस्त शरीराने दगा दिला अन् तिने आयुष्याचा अंत गाठला. शारदा बहू शहारे (८०) असे या वृध्देचे नाव. अन्नवाचून वार्धक्याने ग्रस्त जीव पेलवितांना या वृध्देकडून अनेकांना अन्नासाठी हाक दिली जात होती. लाखांदूर येथील टी-पाईन्ट या वर्दळीच्या मुख्य चौकात उघड््यावर सरपटत संचार करतांना अनेकांकडून कधी मतीमंद, मनोरुग्ण तर कधी वेंधळेपणाने व्यंगत्वपूर्ण जीणे पाहून घृणास्पद वागणुक दिल्या गेले.सामाजिक व मानवी संवदेना जागृत होण्याहेतूचे वृत्त प्रकाशित होताच सामाजिक दायित्वाच्या भावनेने ओभंबलेल्या येथील युवा शेतकऱ्यांनी तिचे पालकत्व स्विकारले. अनेक दिव्यांपासून उघड्यावर संचार करतांनाच अन्नावाचून शरिराला आलेल्या व्यंगत्वाची दखल घेत पुरेसे अन्न व नवीन वस्त्र देवून थकलेल्या या जीवाला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाची ८० वर्षे गाठलेल्या या वार्धक्यपूर्ण जीवाला आयुष्याच्या अंताकडे वाटचाल करतांना युवा शेतकऱ्यांच्या रुपात आधारवड मिळाला. मात्र कित्येक दिवसांपासून अन्नावाचून थकलेल्या शरीरिला पुरेसे अन्न-वस्त्र मिळूनही वार्धक्याने ग्रस्त या वृध्देने २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान जीव सोडला. मृत्यूची बातमी कळताच संबंध युवा शेतकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी संबंधितांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या संमतीनुसार सामाजिक रितीरिवाजानुसार २१ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार केले. पुरेसे अन्न, वस्त्र व औषधोपचार होवूनही वार्धक्याने ग्रस्त व्यंगत्वाने सरपटणाऱ्या या जीवाने अखेर आयुष्याचा अंत गाठला. (तालुका प्रतिनिधी)