शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रॅक पॉर्इंटअभावी खते महागले

By admin | Updated: May 13, 2015 00:51 IST

शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे.

भंडारा : शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे. मात्र, अद्याप रॅकपॉर्इंट झालेच नाही. त्यामुळे चालू हंगामातही शेतकऱ्यांना निर्धारिक किंमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करण्याची वेळ आली.उन्हाळ्याची दाहकता जाणवत असून, शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन व मशागतीची तयारी सुरु केली. कृषी विभागाने ८० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. त्यापैकी १७ हजार मेट्रिक आवंटनाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयात पुरवठा करण्यात येणार एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कामठी, वडसा किंवा गोंदिया येथील रॅकपॉर्इंटवर येते. त्यानंतर मालवाहू वाहनाद्वारे जिल्ह्यातील विक्रेत्यांपर्यंत वाहतूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचविताना त्यावर होणारा वाहतूक खर्च वाढलेला असतो. याचा परिणाम लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांवर होत असतो. गेल्या पाच वर्षापासून रेल्वेमार्गालगत असलेल्या वरठी, देव्हाडी येथील स्टेशनवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन रॅकपॉर्इंटच्या दृष्टीने पाहणी केली. राजकीय नेत्यांनी त्यावर मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच रॅकपॉर्इंट होणार असल्याचे आश्वासनेही दिली. त्याच्या भरवशावर निवडणुकात प्रचारही केला. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकापैकी होणीही हा विषय लावून धरला नाही. त्यामुळे जिल्हयात आजही परजिल्हयातील रॅकापॉर्इंटवरुनच रासायनिक खतांची वाहतूक करावी लागत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना दरवर्षीच सहन करावा लागत आहे.(नगर प्रतिनिधी)