शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

रॅक पॉर्इंटअभावी खते महागले

By admin | Updated: May 13, 2015 00:51 IST

शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे.

भंडारा : शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे. मात्र, अद्याप रॅकपॉर्इंट झालेच नाही. त्यामुळे चालू हंगामातही शेतकऱ्यांना निर्धारिक किंमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करण्याची वेळ आली.उन्हाळ्याची दाहकता जाणवत असून, शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन व मशागतीची तयारी सुरु केली. कृषी विभागाने ८० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. त्यापैकी १७ हजार मेट्रिक आवंटनाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयात पुरवठा करण्यात येणार एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कामठी, वडसा किंवा गोंदिया येथील रॅकपॉर्इंटवर येते. त्यानंतर मालवाहू वाहनाद्वारे जिल्ह्यातील विक्रेत्यांपर्यंत वाहतूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचविताना त्यावर होणारा वाहतूक खर्च वाढलेला असतो. याचा परिणाम लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांवर होत असतो. गेल्या पाच वर्षापासून रेल्वेमार्गालगत असलेल्या वरठी, देव्हाडी येथील स्टेशनवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन रॅकपॉर्इंटच्या दृष्टीने पाहणी केली. राजकीय नेत्यांनी त्यावर मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच रॅकपॉर्इंट होणार असल्याचे आश्वासनेही दिली. त्याच्या भरवशावर निवडणुकात प्रचारही केला. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकापैकी होणीही हा विषय लावून धरला नाही. त्यामुळे जिल्हयात आजही परजिल्हयातील रॅकापॉर्इंटवरुनच रासायनिक खतांची वाहतूक करावी लागत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना दरवर्षीच सहन करावा लागत आहे.(नगर प्रतिनिधी)