शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रॅक पॉर्इंटअभावी खते महागले

By admin | Updated: May 13, 2015 00:51 IST

शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे.

भंडारा : शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे. मात्र, अद्याप रॅकपॉर्इंट झालेच नाही. त्यामुळे चालू हंगामातही शेतकऱ्यांना निर्धारिक किंमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करण्याची वेळ आली.उन्हाळ्याची दाहकता जाणवत असून, शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन व मशागतीची तयारी सुरु केली. कृषी विभागाने ८० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. त्यापैकी १७ हजार मेट्रिक आवंटनाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयात पुरवठा करण्यात येणार एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कामठी, वडसा किंवा गोंदिया येथील रॅकपॉर्इंटवर येते. त्यानंतर मालवाहू वाहनाद्वारे जिल्ह्यातील विक्रेत्यांपर्यंत वाहतूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचविताना त्यावर होणारा वाहतूक खर्च वाढलेला असतो. याचा परिणाम लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांवर होत असतो. गेल्या पाच वर्षापासून रेल्वेमार्गालगत असलेल्या वरठी, देव्हाडी येथील स्टेशनवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन रॅकपॉर्इंटच्या दृष्टीने पाहणी केली. राजकीय नेत्यांनी त्यावर मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच रॅकपॉर्इंट होणार असल्याचे आश्वासनेही दिली. त्याच्या भरवशावर निवडणुकात प्रचारही केला. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकापैकी होणीही हा विषय लावून धरला नाही. त्यामुळे जिल्हयात आजही परजिल्हयातील रॅकापॉर्इंटवरुनच रासायनिक खतांची वाहतूक करावी लागत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना दरवर्षीच सहन करावा लागत आहे.(नगर प्रतिनिधी)