शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कुंभली पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:50 IST

जवळील कुंभली येथे चुलबंद नदीवर असलेल्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाड येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : महाड घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : जवळील कुंभली येथे चुलबंद नदीवर असलेल्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महाड येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.साकोली ते हैद्राबाद ला जाणारा हा राज्य मार्ग असून या पुलावरून दररोज हजारो वाहने ये जा करतात. या पुलावर मागील कित्येक दिवसापासून मोठे खड्डे पडले आहेत. या संदर्भात अनेकांनी बऱ्याचदा तक्रारी केल्या मात्र या तक्रारीकडे बांधकाम विभागाने कानाडोळा केला आहे. या पुलावरील खड्ड्यांमुळे पुलावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे पुलावर पाणी साचले राहते. त्यामुळे कुठून वाहन काढावे असा प्रश्न निर्माण होतो. कुंभली येथील हा पुल बराच जुना असून या पुलाच्या दुरुस्तीकडे शासनातर्फे लक्षच दिले जात नाही. यापूर्वी या पुलावर बॅरीकेटस् नसल्याने बरेच अपघात घडून अनेकांना नदीत पडून आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस या पुलाची अवस्था दयनीय होत चालली आहे. महाड येथे पुल खचून अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती साकोली तालुक्यात तर होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे.