शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: December 12, 2015 00:43 IST

जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो.

नाना पटोले यांचे आवाहन : १९५ लाभार्थ्यांची निवड भंडारा : जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो. त्यामुळे शेतकरी यांचे फार मोठे नुकसान होते. ही बाब अनेक वर्षापासून प्रलंबित होती, परंतु सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सरकारने याला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.भंडारा जिल्ह्यासाठी शासनाने यावर्षी १९५ लाभार्थ्यांची निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यावेळी फक्त १९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु भविष्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर व शेततळे आहे.यासाठी ही योजना आहे. सौरपंप लावल्यानंतर शेतकऱ्यांनी बिल येणार नाही, परंतु ज्याच्या विहिरीवर विद्युत पुरवठा आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. ही अट आहे. पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी बांधवांनी या सौर कृषी पंपाचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले आहे. तसेच पाच वर्षापर्यंत या पंपाची देखभाल पुरवठा कंपनी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड बसणार आहे. भारनियमनापासून मुक्तता होईल तसेच कृषीपंप ८ ते १० तास चालणार आहे. इतर कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.देश स्वातंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहे. भाजप प्रणीत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्रासह राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत लोटत आहेत. सिंचनाअभावी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेवून शासनाने सौरकृषी पंपाची योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. (नगर प्रतिनिधी)