शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शेतकऱ्यांनी कमी खर्चाची पीक लागवड करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:26 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकºयांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : सिहोरा येथे शेतकऱ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकऱ्यांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.सेंद्रीय शेती विषमुक्त उत्पादन व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम एजिवासू प्रोडक्ट व वेस्ट क्यारिअर वेस्ट डिलच्या विद्यमानाने घेतलेल्या कार्यक्रमाला जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवाचे सचिव कोठारी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बानवाले, संजय एकापुरे, गौरीशंकर डोहळे, शेखर तिवारी, प्रभात मिश्रा, सतीष गाढवे, जयशंकर घटाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सिहोरा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. संजय देशमुख यांनी सिहोरा येथे नैसर्गिक शेतीकरिता मार्गदर्शन करताना शेतकरी बंधूंनी बियाणे, कीटकनाशके, खत घरीच तयार करून शेती करण्याचे आवाहन केले. आज शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे. कोणीही शेती करण्यासाठी तयार नाही. कारण रासायनिक खते कीटकनाशके व बियाणे मजुरी वा खर्च उत्पादन च्या तुलनेत जास्त आहे. जीवामृत बिजामृत कीटकनाशके (ब्रम्हास्त्र, अग्नी अस्त्र) कसे बनवावे हे शेतकरी बंधूंना समजावून सांगितले व सर्व शेतकरी बंधूंना पत्रके देून सदैव तुमच्या सहकार्याकरिता आश्वासन दिले. गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय एकापुरे यांनी शेतकरी बंधूंना भरपूर उत्पन्न घेण्यापेक्षा विषमुक्त उत्पन्न घेऊन सृदृढ भारत निर्मिणी करणे काळाची गरज आहे. देशी गाय प्रत्येक शेतकरी बंधूंच्या घरी असलीच पाहिजे व घरी सर्वांनी दुधाचे सेवन करून शेण व गोमुत्रापासून १० एकर शेती करू शकतो असे आवाहन केले. जर्सी व होलेस्टीनच्या गाईचा दुधाचा वापर टाळण्याचे आवाहन केले. विषमुक्त अन्न पिकवून देशात व विदेशात आपले धान्य विक्रीसाठी पाठविण्यासाठी दर्जेदार माल तयार करण्यास सांगितले. शेखर तिवारी यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून कमी खर्चात शेती करून दाखवू असे आवाहन केले.