शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कमी खर्चाची पीक लागवड करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:26 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकºयांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : सिहोरा येथे शेतकऱ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकऱ्यांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.सेंद्रीय शेती विषमुक्त उत्पादन व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम एजिवासू प्रोडक्ट व वेस्ट क्यारिअर वेस्ट डिलच्या विद्यमानाने घेतलेल्या कार्यक्रमाला जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवाचे सचिव कोठारी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बानवाले, संजय एकापुरे, गौरीशंकर डोहळे, शेखर तिवारी, प्रभात मिश्रा, सतीष गाढवे, जयशंकर घटाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सिहोरा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. संजय देशमुख यांनी सिहोरा येथे नैसर्गिक शेतीकरिता मार्गदर्शन करताना शेतकरी बंधूंनी बियाणे, कीटकनाशके, खत घरीच तयार करून शेती करण्याचे आवाहन केले. आज शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे. कोणीही शेती करण्यासाठी तयार नाही. कारण रासायनिक खते कीटकनाशके व बियाणे मजुरी वा खर्च उत्पादन च्या तुलनेत जास्त आहे. जीवामृत बिजामृत कीटकनाशके (ब्रम्हास्त्र, अग्नी अस्त्र) कसे बनवावे हे शेतकरी बंधूंना समजावून सांगितले व सर्व शेतकरी बंधूंना पत्रके देून सदैव तुमच्या सहकार्याकरिता आश्वासन दिले. गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय एकापुरे यांनी शेतकरी बंधूंना भरपूर उत्पन्न घेण्यापेक्षा विषमुक्त उत्पन्न घेऊन सृदृढ भारत निर्मिणी करणे काळाची गरज आहे. देशी गाय प्रत्येक शेतकरी बंधूंच्या घरी असलीच पाहिजे व घरी सर्वांनी दुधाचे सेवन करून शेण व गोमुत्रापासून १० एकर शेती करू शकतो असे आवाहन केले. जर्सी व होलेस्टीनच्या गाईचा दुधाचा वापर टाळण्याचे आवाहन केले. विषमुक्त अन्न पिकवून देशात व विदेशात आपले धान्य विक्रीसाठी पाठविण्यासाठी दर्जेदार माल तयार करण्यास सांगितले. शेखर तिवारी यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून कमी खर्चात शेती करून दाखवू असे आवाहन केले.