शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

शेतकऱ्यांनो, स्वामीनाथन आयोगासाठी लोकचळवळ उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:13 IST

बळीराजाला चहूबाजूंनी नागविल्या जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी जात-पात विसरुन युवा शेतकऱ्यांना नेतृत्व करायला सांगा.

ठळक मुद्देअमिताभ पावडे : तावशी येथे समाजप्रबोधन

आॅनलाईन लोकमतदिघोरी/मोठी : बळीराजाला चहूबाजूंनी नागविल्या जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी जात-पात विसरुन युवा शेतकऱ्यांना नेतृत्व करायला सांगा. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीासाठी लोकचळवळ उभारण्यासाठी सर्वांनी शासनाविरुध्द लढा द्यावा, असे आवाहन कृषी अर्थ तज्ज्ञ व जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांनी केले.गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय तावशीच्या वतीने आयोजित शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक राम महाजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अजय हजारे, सरपंच रामदास बडोले आदी उपस्थित होते. सकाळी गावातून भव्य शिवपालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच रामदास बडोले यांनी, शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. संचालन पियुष बडोले यांनी केले. तर प्रास्ताविक हरी डोंगरवार यांनी केले. आनंदराव थेर, प्रशांत फुंडे, नामदेव शेन्डे, राजेश पाचोळे, हरीभाऊ ब्राम्हणकर, कैलास बेले, रामू भुसारी व तारीकराम शेन्डे यांचे वतीने करण्यात आले. अश्मेक सरस्वती यांचे राष्टÑीय समाजप्रबोधनपर किर्तन झाले.