शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेवर येताच शेतकऱ्यांना विसरले

By admin | Updated: July 1, 2015 00:56 IST

देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे.

प्रफुल पटेल : सानगडी, सावरबंध, खांबा, एकोडीत सभासाकोली : देशात वाढलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. अच्छे दिन येणार असे स्वप्न दाखवून भाजपने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र सत्ता येताच मोदी सरकारने महागाई वाढविली तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना धानाला भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली आहे, असे मत खा. प्रफुल पटेल यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सानगडी, सावरबंध, एकोडी व खांबा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. राजेंद्र जैन, बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सदाशिव वलथरे, सुरेश कापगते, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, नरेंद्र वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, शारदा वाडीभस्मे, लता दुरूगकर उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, महाराष्ट्रातील जनता या सरकारमुळे त्रस्त आहे. या सरकारच्या प्रती जनतेत आक्रोष आहे. मोदी सरकारणे देशातून गरीबी हटविण्याचा वादा केला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. युपीए सरकारच्या काळातील सर्व योजना बंद करण्यात आल्या. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन पटेल यांनी केले. संचालन व आभार अंगराज समरीत यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)