शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

शेतकरी पीककर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्जाची उचल करतात; परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी मोठा त्रास ...

सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्जाची उचल करतात; परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. कागदपत्रांची जुळवाजुळव करून बऱ्याच शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे सादर केले आहे. आज होईल, उद्या होईल असे सांगत व्यवस्थापकाने बरेच अर्ज वेटिंगवर ठेवले आहेत. ऐन पीककर्ज देण्याच्या वेळी व्यवस्थापक रजेवर गेले त्यामुळे बरेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही पीककर्ज दिले नाही आणि ऐन वेळेवर सुटीवर गेल्याने आता कर्ज कोण देणार, असा प्रश्न पडला आहे. याबाबत बँकेत चौकशी केली असता २६ जुलैपर्यंत व्यवस्थापक श्रीवास्तव रजेवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आम्हाला कर्ज देता येत नाही, असे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षीसुद्धा हीच गत होती. जुलै महिन्यात कर्ज मिळणे कठीण आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर देण्याची सूचना केली असतानासुद्धा व्यवस्थापकामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.