शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शेतकरी पीककर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्जाची उचल करतात; परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी मोठा त्रास ...

सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्जाची उचल करतात; परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. कागदपत्रांची जुळवाजुळव करून बऱ्याच शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे सादर केले आहे. आज होईल, उद्या होईल असे सांगत व्यवस्थापकाने बरेच अर्ज वेटिंगवर ठेवले आहेत. ऐन पीककर्ज देण्याच्या वेळी व्यवस्थापक रजेवर गेले त्यामुळे बरेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही पीककर्ज दिले नाही आणि ऐन वेळेवर सुटीवर गेल्याने आता कर्ज कोण देणार, असा प्रश्न पडला आहे. याबाबत बँकेत चौकशी केली असता २६ जुलैपर्यंत व्यवस्थापक श्रीवास्तव रजेवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आम्हाला कर्ज देता येत नाही, असे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षीसुद्धा हीच गत होती. जुलै महिन्यात कर्ज मिळणे कठीण आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर देण्याची सूचना केली असतानासुद्धा व्यवस्थापकामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.