शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:54 IST

शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संताजी मंगल कार्यालय बेलघाटा वॉर्ड येथे आयोजित सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळा उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.सोहळ्याचे उद्घाटन आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी नगराध्यक्षा पुनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा अर्बन को बँकचे संचालक विलास काटेखाये, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, पंकज रेवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमळे, शोभना गौरशेट्टीवार, निर्मला तलमले, अनुराधा बुराडे, वंदना नंदागवळी, डॉ. राजेश नंदूरकर, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख, देवा महाराज, दुधराम कळंबे, मोहन पंचभाई, अशोक पारधी, प्रशांत पिसे, राजेश राऊत उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले,शेतकरी कर्जमाफी प्रकरणाबाबत शासन गंभीर नसल्याचे आरोप करून नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी वैनगंगा नदीला सोडून स्वच्छ पाण्याला दूषित करण्याचे कृत्य निंदनीय आहे. दूषित पाणी वापरून शेतकरी कष्टाने कमावलेले पैसे वैद्यकीय उपचारावर खर्च करीत आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून शेतकºयांचे पाठीशी उभे राहिले पाहिजे.सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. सर्व जोडप्यांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी शिलाई मशीन, पंकज रेवतकर यांनी बाथरूम संच व राजेश राऊत यांनी ग्रामगिता भेट दिली.शेतकºयांचा वेळ व पैसा बचत करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक मेळाव्यात करावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक संयोजक राजेश तलमले यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी तर, आभार राजेश तलमले यांनी मानले. वºहांड्यासाठी उत्सव समितीच्या वतीने योजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.