शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

रानडुकरांमुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:20 IST

खरबी-खराडी परिसरातील शेतशिवारात गत पंधरा दिवसांपासून रानडुकरांनी शेतकºयांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत.

ठळक मुद्देखरबी परिसरात दहशत : शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : खरबी-खराडी परिसरातील शेतशिवारात गत पंधरा दिवसांपासून रानडुकरांनी शेतकºयांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. खरबी, खराडी परिसरात रानडुकरांनी हैदोस घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खरबी परिसरातील शेतकरी, महिला मजूर रानडुकरांचा दहशतीत जीवन जगत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शेतशिवारात कामानिमित्त शेतात जाताना शेतकरी व महिला मजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रोवणीला उशीर झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकºयांनी आपल्या शेतात धानाबरोबर, तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. सध्या शेतकºयांचे सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले आहे.रानडुकरांचे कळप दररोज पिकाचे नुकसा करीत आहेत. रानडुकराने हल्ला करण्याच्या भितीने शेतकरी शेतात काम करत असताना आपला जीव मुठीत ठेऊन कार्य करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे याबद्दलची तक्रार कृषी साहाय्यक रेणूका दराडे यांच्याकडे केली आहे. वनविभागाचे वनरक्षक एस. एम. रामटेके, तलाठी सोळंकी यांनी शेतकºयांच्या समस्येची त्वरित दखल घेत सुकमनी साकोरे, धावडे, खराडीचे धनराज थोटे यांच्या शेतावर जाऊन पिकाची पाहणी करून शासनस्तरावर याची दखल घेत मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. वनविभागाचे वनरक्षक एस. एम. रामटेके यांनी शेतकºयांना या प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी दाट झुडूपाच्या ठिकाणी रानडुकरे वास्तव्य करीत असल्याने शेतकºयांनी अशा ठिकाणापासून एकटे असताना स्वत:चा बचाव करण्यास सांगितले.ज्या शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकºयांनी वनविभाग भंडारा यांच्याशी संपर्क साधावा. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन त्या शेतकºयांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला जाईल.-एस. एम. रामटेके, वनरक्षक, भंडाराखरबी-खराडी शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून प्राप्त झाल्या आहेत. घटनाचे गांभीर्य राखुन वनविभागाच्या मदतीने शेतकºयांची दखल घेण्यात येईल.- रेणुका दराडे, कृषी सहायक