शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांमुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:20 IST

खरबी-खराडी परिसरातील शेतशिवारात गत पंधरा दिवसांपासून रानडुकरांनी शेतकºयांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत.

ठळक मुद्देखरबी परिसरात दहशत : शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : खरबी-खराडी परिसरातील शेतशिवारात गत पंधरा दिवसांपासून रानडुकरांनी शेतकºयांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. खरबी, खराडी परिसरात रानडुकरांनी हैदोस घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खरबी परिसरातील शेतकरी, महिला मजूर रानडुकरांचा दहशतीत जीवन जगत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शेतशिवारात कामानिमित्त शेतात जाताना शेतकरी व महिला मजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रोवणीला उशीर झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकºयांनी आपल्या शेतात धानाबरोबर, तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. सध्या शेतकºयांचे सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले आहे.रानडुकरांचे कळप दररोज पिकाचे नुकसा करीत आहेत. रानडुकराने हल्ला करण्याच्या भितीने शेतकरी शेतात काम करत असताना आपला जीव मुठीत ठेऊन कार्य करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे याबद्दलची तक्रार कृषी साहाय्यक रेणूका दराडे यांच्याकडे केली आहे. वनविभागाचे वनरक्षक एस. एम. रामटेके, तलाठी सोळंकी यांनी शेतकºयांच्या समस्येची त्वरित दखल घेत सुकमनी साकोरे, धावडे, खराडीचे धनराज थोटे यांच्या शेतावर जाऊन पिकाची पाहणी करून शासनस्तरावर याची दखल घेत मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. वनविभागाचे वनरक्षक एस. एम. रामटेके यांनी शेतकºयांना या प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी दाट झुडूपाच्या ठिकाणी रानडुकरे वास्तव्य करीत असल्याने शेतकºयांनी अशा ठिकाणापासून एकटे असताना स्वत:चा बचाव करण्यास सांगितले.ज्या शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकºयांनी वनविभाग भंडारा यांच्याशी संपर्क साधावा. शासनस्तरावर त्याची दखल घेऊन त्या शेतकºयांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला जाईल.-एस. एम. रामटेके, वनरक्षक, भंडाराखरबी-खराडी शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून प्राप्त झाल्या आहेत. घटनाचे गांभीर्य राखुन वनविभागाच्या मदतीने शेतकºयांची दखल घेण्यात येईल.- रेणुका दराडे, कृषी सहायक