शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शेतकरी वळला भाजीपाला पिकाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:47 IST

धानपिक परवडणारे नसल्याची जाणीव शेतकºयांना झाल्याने भाजीपाल्याची शेती करण्याकडे कल वाढला असून मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांची शिष्टाई फळाला आली आहे.

ठळक मुद्देमंडळ अधिकारी यांचे मार्गदर्शन : भाजीपाल्यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : धानपिक परवडणारे नसल्याची जाणीव शेतकºयांना झाल्याने भाजीपाल्याची शेती करण्याकडे कल वाढला असून मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांची शिष्टाई फळाला आली आहे. मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ३५ गावात प्रबोधन करीत हजारो एकरात भाजीपाल्याची शेती फुलत आहे.पालांदूर परिसरात चुलबंद नदी खोरा व स्वतंत्र सिंचन क्षेत्रात यापूर्वी धान पीक खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात घेतले जात होते. मात्र शासकीय जाचक धोरणात सुधारणा न झाल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने धान पीक कमी करुन भाजीपाल्याची शेती वाढली आहे.मºहेगाव, नरव्हा, पाथरी, लोहारा, वाकल, ढिवरखेडा, पालांदूर, मचारणा, जेवनाळा, वाकल आदी गावात शेतकरी स्वत: उत्साहीत झाला असून त्यांच्या उत्साहाला मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके उभारी देत ड्रिप व मल्चिंग अनुदानावर देण्याचा शब्द दिला. शासन शेतकºयांप्रती उत्साही नसल्याने कित्येक धोरण फाईलबंद आहेत. भाजीपाला, दुध, अंडी, कुक्कुटपाल, पशुपालन क्षेत्रात शासनाने सकारात्मक प्रयत्न केल्यास शेतकºयांची प्रगती होण्यास मदत मिळेल.पावसाळ्यात भाजीपाला उत्पादीत होऊ शकते असे ठामपणे कृषी कार्यालयामार्फत प्रबोधन करण्यात आल्याने शेतकरी एक पाऊल पुढे टाकत नव्या जोमाने भेंडी, वांगे, मिरची, कोबी, पालेभाज्या पिकविण्याच्या प्रयत्नाने सरसावले आहेत.