शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

शेतकऱ्याने पेटविले धानपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:04 IST

सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.

ठळक मुद्देखैरलांजी येथील घटना : सिंचनाअभावी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.त्यामुळे जगाचा पोशींदा म्हटल्या जाणारा शेतकरी खरोखरच सुखी समृद्ध आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र शेतकºयांच्या प्रश्नाकडे शासन नेहमीच पाठ फिरवत असतो हे यावरून स्पष्ट होते.अरविंद राऊत रा. साकोली या शेतकºयाकडे खैरलांजी शिवारात अडीच एकर शेती आहे. या शेतकºयाकडे सिंचनाची सोय नसल्याने शेती ही निसर्गाच्या भरोशावरच करावी लागते. मागीलवर्षी राऊत यांनी हंगामात रोवणीसाठी पºहे पेरले होते. मात्र पाऊसच आला नाही.त्यामुळे रोवणी करू शकला नाही व पºहे तसेच उन्हाने करपले. यावर्षी हीच परिस्थिती येऊ नये व पैसे वाया जाऊ नये म्हणून या शेतकºयाने यावर्षी आवत्या पद्धतीने शेतात घाणाची लागवट केली.त्यावेळी पाऊस समाधानकारक होता. त्यामुळे शेत धानाने बहरून आले होते. या धानासाठी राऊत यांनी दोनदा खत दिले, एकदा औषध फवारणी केले, निंदन काढले यात त्यांचे जवळपास २० ते २५ हजार रूपये खर्च झाले.मात्र सिंचनाची सोय नसलयामुळे व एका पाण्यासाठी निसर्गाने धोका दिल्याने राऊत याचे हाती आलेले पीक गेले. ऐन निसण्याच्यावेळी धान वाळले. शेवटी झालेला खर्च वाया गेला. आज सकाळी राऊत यांनी या संपूर्ण अडीच एकरातील धानाला आग लावून टाकली. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.