शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

पीक नष्ट होण्याच्या भीतीने भरवस्तीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने ...

लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील तावशी येथे भरवस्तीत रविवारी (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशोक सीताराम वालदे (६२, रा. तावशी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अशोक वालदे यांची गावात एक एकर व अन्य मिळून एकूण दोन एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरिपात या शेतजमिनीत विविध पीक लागवडीकरिता वालदे यांनी पीक कर्जाची उचल केली होती. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत नसल्याने पावसाअभावी रोवणी वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, वालदे यांनी तणावात येत भरवस्तीत स्वमालकीच्या घरासमोर जांभळीच्या झाडाला गळफास लावून घेतला. शेतकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मृत्यू झाला. घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी केली आहे. तपास दिघोरी मोठीचे ठाणेदार नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात अनिल नंदेश्वर करीत आहेत.

160821\img-20210815-wa0041.jpg

मृतक अशोक सिताराम वालदे रा तावशी