शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शेतकºयांचे बेहाल, विमा कंपनी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:50 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, ....

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, ७ व ८ आॅक्टोंबर २०१७ रोजी भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वादळवाºयामुळे उभे असलेले धान जमीनदोस्त झाले. धानपिकाला तुडतुडा व विविध प्रकारच्या किडींनी नष्ट केले आहे. त्यानंतर उभा असलेल्या धान पिकाला पांढºया तुडतुडा अळीने आक्रमण केले. यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची नासाडी झालेली आहे व होत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांनी विमा कपंनी तसेच शासनाकडे अर्ज दाखल केले. पंरतु अजूनपर्यंत धानपिकाचे सर्व्हे करण्यासाठी कोणीही अधिकारी, कर्मचारी आलेले नाही.कर्मचारी-अधिकारी धरणे, मोर्चे करीत आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकºयांच्या होणाºया पिकाच्या नुकसानीकडे कोणाचेही लक्ष नाही. नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्या करावी की काय, असे प्रश्न शेतकºयांपुढे आहेत. विमा कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी बेपत्ता झाले आहेत. म्हणून अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे यांच्या नेतृत्वात विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, बळीराम सार्वे, कन्हैया नागपूरे, रानबा केसलकर, घनश्याम भुरे, रणविर भुरे यांनी मुख्यमंत्री महाराष्टÑ शासन यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे यांच्यामार्फत निवेदन पाठविले.२०१७ या वर्षात शेतकºयांना कर्ज दिले आहे. त्यासोबत धानपिकासाठी व्यक्तीश: विमा कपात केला असून झालेल्या धान पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ विमा कंपनीने देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने निवदेनाद्वारे केली आहे.