शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
4
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
5
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
6
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
7
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
8
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
9
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
10
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
11
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
12
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
13
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
14
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
15
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
16
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
17
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
18
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
19
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
20
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली

अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:37 IST

अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी गेले कुठे : शेतकºयांनी वर्गणी गोळा करून दिले पंधरा हजार

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत ज्या शेतकºयामुळे काम अडले होते त्याला नगदी १५ हजार शेतकºयांनी लोकवर्गणी काढून दिले त्यामुळे विभागाला मोठी मदत झाली आणि कामाला सुरवातही झाली.शेतात पाणी आणायचे म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व मंडई पेठ अड्याळ येथील शेकडो शेतकºयांनी तीन दिवसाआधी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होेते.महत्वाचे म्हणजे सालेवाडा गावाजवळील मोठ्या कालव्याचेकाम गेली तीन वर्षापासून अपुर्णावस्थेत त्यामुळे हजारो शेतकरी दरवर्षी पाणी शेताला उपलब्ध करू शकत नव्हते आणि यासाठी गावातील लोकप्रतिनिधींनी तथा फोटो काढून मिरवणूक, गवगवा करणारे कार्यकर्तेही यासाठी असफल झाल्याचे दिसताच मंडई पेठेतील शेतकºयांनीच किशोर पंचभाई यांच्या सोबत शेतीला पाणी मिळावे म्हणून रास्ता रोको आंदोलनही करणार होते.परंतु कुठे गेले शेतकºयांचे कैवारी लोकप्रतिनिधी असाही सुरू मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित शेतकºयांच्या मुखातून ऐकू येत होता.अड्याळ गावाला सध्या लोकवर्गणीचे ग्रहन लागल्याचे बोलले जात आहे. मग तो सार्वजनिक बसस्थानकाचा असो वा या कालव्याचा. किशोर पंचभाई यांनी बरीच मदत केल्याचे बोलले जाते तसेच माजी आ. नरेंद्र भोंडेकर यांचीही मदत लाभल्याचे बोलले जाते. या कालव्यामुळे अड्याळचे शेतकरी आनंदात राहतील मग बाकी शेतकºयांनी काय करायचे? असा प्रश्न आहे.