शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कालव्याच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:37 IST

अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी गेले कुठे : शेतकºयांनी वर्गणी गोळा करून दिले पंधरा हजार

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळमध्ये सध्या पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कठिण तर आहेच परंतु येथील शेकडो शेतकºयांच्या शेतात पाणी नसल्याने शेत पडित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत ज्या शेतकºयामुळे काम अडले होते त्याला नगदी १५ हजार शेतकºयांनी लोकवर्गणी काढून दिले त्यामुळे विभागाला मोठी मदत झाली आणि कामाला सुरवातही झाली.शेतात पाणी आणायचे म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व मंडई पेठ अड्याळ येथील शेकडो शेतकºयांनी तीन दिवसाआधी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होेते.महत्वाचे म्हणजे सालेवाडा गावाजवळील मोठ्या कालव्याचेकाम गेली तीन वर्षापासून अपुर्णावस्थेत त्यामुळे हजारो शेतकरी दरवर्षी पाणी शेताला उपलब्ध करू शकत नव्हते आणि यासाठी गावातील लोकप्रतिनिधींनी तथा फोटो काढून मिरवणूक, गवगवा करणारे कार्यकर्तेही यासाठी असफल झाल्याचे दिसताच मंडई पेठेतील शेतकºयांनीच किशोर पंचभाई यांच्या सोबत शेतीला पाणी मिळावे म्हणून रास्ता रोको आंदोलनही करणार होते.परंतु कुठे गेले शेतकºयांचे कैवारी लोकप्रतिनिधी असाही सुरू मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित शेतकºयांच्या मुखातून ऐकू येत होता.अड्याळ गावाला सध्या लोकवर्गणीचे ग्रहन लागल्याचे बोलले जात आहे. मग तो सार्वजनिक बसस्थानकाचा असो वा या कालव्याचा. किशोर पंचभाई यांनी बरीच मदत केल्याचे बोलले जाते तसेच माजी आ. नरेंद्र भोंडेकर यांचीही मदत लाभल्याचे बोलले जाते. या कालव्यामुळे अड्याळचे शेतकरी आनंदात राहतील मग बाकी शेतकºयांनी काय करायचे? असा प्रश्न आहे.