शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

तक्रार देऊनही रेतीचोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:33 IST

तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देतामसवाडीतील प्रकार : अपघाताच्या संभाव्य धोक्यामुळे झाल्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.शहरालगत वैनगंगेची विस्तीर्ण असे पात्र असून अनेक रेती घाटातून पांढरीशुभ्र रेती निघते. या घाटांच्या लिलावामध्ये स्थगनादेश मिळाला आहे. परिणाम अवैधरित्या रेतीचा उपसा करून तो विकण्याचा सपाटा तालुक्यात रेती चोरांनी लगावला आहे. रेती घाटातून पोकलँड मशिनने रेतीचा उपसा होत आहे.खड्यात पाणी साचले असल्यामुळे पादचारी व दुचाकी धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात उन्हाळी सुट्यानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने शाळेत जावे लागत असताना अवैध रेती वाहतुक करणारे ट्रक सुसाट वेगाने रोडवरून् धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातून होणारी अवैध रेती तस्करी बंद व्हावी या साठी तामवासवाडी, बाम्हणीसह सितेपार व परिसरातील नागरिकांनी महसूल विभागात तक्रारी केल्या. परंतू अजुनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिक संतापले आहेत.रेती चोर किंवा तस्कर हे विशिष्ट पक्षाशी सल्याशी असून निडणूक किंवा आदी कार्यक्रमात आर्थिक मदत पुरवित असल्याने लोकप्रतिनिधींचे त्यांना राजाश्रय मिळत असल्याने कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाºयाचा पोन खणखणल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रेती चोरांशी सुयोग्य असे अर्थकारण जुळवून घेतलेले आहे. परिणामी तक्रार होवूनही तामसवाडी, बम्हणी येथून रेती चोरी सुरूच आहे. या अर्थकारणामुळे भविष्यात किती बालकांना आपले जीव अपघातात गमवावे लागार हे येणारा काळच सांगेल. या अवैध वाहतुकीचे या अगोदरही जिल्ह्यात बळी गेलेले आहेत हे मात्र विशेष.रेती खननामुळे नदीपात्र धोक्यातपावसामुळे तालुक्यातील तामसवाडी व बाम्हणी रेती घाटातून अवैधरित्या नदीत पोकलँड मशिनने रेतीचा उपसा करून नदी किनाऱ्याजवळ तिची साठवणूक करून रात्री अपरात्रीला तर सोडाच दिवसा ढवळ्या विक्री केली जात आहे. आधीच गावातून जड वाहन जात असल्याने रत्याने पुर्णत: चालणे कठीण झाले आहे. तसेच नदी पात्रातून रेतीची पोकलॅण्डद्वारे खनन केले जात असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे.