शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जप्त रेतीसाठा परिसरात प्रवेशबंदी

By admin | Updated: October 10, 2015 01:01 IST

जिल्ह्यातील रेतीघाटातून वाळू उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे.

पवनी : जिल्ह्यातील रेतीघाटातून वाळू उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पवनी व आजूबाजूच्या परिसरातून १,८०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला रेतीसाठा ठेवण्यात आलेल्या ठिकाणाहून रेती चोरी होऊ नये यासाठी, त्या ठिकाणाच्या २०० मीटर परिसरात पवनी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी एम.यु. वाकलेकर यांनी पवनी तालुक्यात कलम १४४ लागू केले आहे. गुडेगाव येथील गंगाराम कांबळे यांच्या गट क्र. २१७ वर १,८०० ब्रास रेतीसाठा ठेवलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या ठिकाणाच्या २०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे ट्रॅक्टर, ट्रक, जेसीपी किंवा इतर रेती वाहतुकीचे साधन वापरता येणार नाही. रेती, माती, मुरुम, दगड याप्रकारचे कोणतेही गौण खनिज अवैधरित्या वाहतुक करता येणार नाही. सदर अधिसूचना सन २०१५-१६ या वर्षातील रेतीघाटांचा लिलाव होईपर्यंत राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)