शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

कष्टकरी शेतकऱ्यांना सक्षम बनवा

By admin | Updated: May 28, 2015 00:35 IST

भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे.

उपेक्षा कायम : शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे. तेव्हा कोठे आपला भारत देशातील शहरे स्मार्ट होऊ शकतील. कारण शेतकरी हा आपला देशाचा पाठीचा कणा आहे. शेतकरीच हा भारताला स्मार्ट बनवू शकतो. त्यासाठी शेतकरी विचाराचे नेते पदावर आले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या की होतील. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाने प्रत्येक गावात शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे. देशातील ८० टक्के मतदार शेतकरी, भारताची दिशा व नशिब बदलवून दाखवू शकतील तरच भारत स्मार्ट देश बनू शकतो. ६५ वर्षानंतर यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तीन पटीने वाढल्या आहेत. जर अन्न पिकविणारे शेतकरी दु:खी राहतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. उपरोक्त माहिती शासनाला कळविण्यात यावे जेणे करून कष्टकरी शेतकऱ्यांवर शासन योग्य विचार करू शकेल असेही निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)