शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कष्टकरी शेतकऱ्यांना सक्षम बनवा

By admin | Updated: May 28, 2015 00:35 IST

भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे.

उपेक्षा कायम : शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे. तेव्हा कोठे आपला भारत देशातील शहरे स्मार्ट होऊ शकतील. कारण शेतकरी हा आपला देशाचा पाठीचा कणा आहे. शेतकरीच हा भारताला स्मार्ट बनवू शकतो. त्यासाठी शेतकरी विचाराचे नेते पदावर आले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या की होतील. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाने प्रत्येक गावात शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे. देशातील ८० टक्के मतदार शेतकरी, भारताची दिशा व नशिब बदलवून दाखवू शकतील तरच भारत स्मार्ट देश बनू शकतो. ६५ वर्षानंतर यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तीन पटीने वाढल्या आहेत. जर अन्न पिकविणारे शेतकरी दु:खी राहतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. उपरोक्त माहिती शासनाला कळविण्यात यावे जेणे करून कष्टकरी शेतकऱ्यांवर शासन योग्य विचार करू शकेल असेही निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)