शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

संतप्त शेतकºयांचा वीज कर्मचाºयांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:57 IST

महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देमनसेने दिला इशारा : वीज नसल्यामुळे धानपिक करपले, २४ तास वीजपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. निसर्गाने दगा दिल्याने शेतातील धानपिके करपली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी वीज कर्मचाºयांना शुक्रवारला घेराव घातला. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.महावितरणच्यावतीने कृषीपंप धारक शेतकºयांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र हे आश्वासन हवेत विरले असून महावितरणने शेतकºयांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी केला आहे.कृषीपंप धारक शेतकºयांना २४ तास वीज पुरवठा हे शासनाचे धोरण आहे. मात्र जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. २४ तास वीज पुरवठा केवळ कागदोपत्री होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर वीज पुरवठा सुरळीत न होता खंडित करण्यात येतो. ही परिस्थिती आठवडाभर जिल्हाभरात सुरू आहे. नहरडीपी, मचान डीपी, हार्डेकर डीपी, घोडमारे डीपी, बादशहा डीपी आदी ठिकाणाहून जवळपासच्या २०० कृषीपंपधारक शेतकºयांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. येथून नियमित पुरवठा होण्याऐवजी वेळोअवेळी पुरवठा खंडित करण्यात येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकºयांच्या शेतातील धानपीक करपले आहेत. पाण्याअभावी अनेकांची रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे आज शुक्रवारला शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयावर यांची कैफियत मांडण्याकरिता गेले. यावेळी अधीक्षक अभियंता यांची भेट होऊ न शकल्याने संतप्त शेतकºयांनी महावितरणच्या कर्मचाºयाला घेराव घातला. मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, शहर अध्यक्ष विभा साखरकर, नितीन वानखेडे, मिलिंद ठाकरे, दिनेश बारापात्रे, आयुश चौधरी, होमेंद्र शहारे, गणेश वानखेडे आदींनी निवेदन दिले. यावेळी शेतकरी दिनेश गायधने, रामराव देशकर, विजय डके, संदीप भेदे, गजानन भेदे, मनोज भेदे, श्रीराम मस्के, सुरेश भेदे, संभाजी देशकर, दत्तू मदनकर, दादू घोसडे, चंदू मदनकर, दिगांबर मदनकर, राजू भेदे, ओमप्रकाश वाडीभस्मे, श्रीराम दुधबर्वे, विनोद भेदे आदी उपस्थित होते.महावितरणने कृषी पंपधारकांना दोन दिवसात सुरळीत वीज पुरवठा करावा. याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यास कार्यालयासमोर आमरण उपोषण करू.- विजय शहारे, मनसे जिल्हाध्यक्ष