शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मिठाई खा, जरा जपून !

By admin | Updated: September 23, 2015 00:44 IST

सणासुदीच्या दिवसात मिठाईला मोठी मागणी असते.

मिठाईवर वर्ख : अन्न व औषध विभागाची तपासणी सुरूभंडारा : सणासुदीच्या दिवसात मिठाईला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी मिठाईवर चांदीच्या वर्खऐवजी अ‍ॅल्युमिनिअमचा वर्ख लावला जातो. तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सणासुदीत मिठाई खा, जरा जपून, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. -तर होणार कारवाई सणासुद्धीच्या काळात रवा, खाद्यतेल, बेसन, खवा आदी पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार अलिकडच्या काही वर्षात वाढू लागले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिठाईत ठराविक प्रमाणापेक्षा अधिक खाद्यरंग वापरणे, चांदीच्या वर्खाऐवजी अल्युमिनियम वर्ख वापरणे, दुधात साखर तसेच युरिया किंवा डिटर्जंटचे अयोग्य प्रमाण आढळणे, मिरची व हळद पावडरमध्ये अखाद्य रंग आढळणे याची तपासणी सुरू आहे.मिठाई खरेदी करताना नागरिकांनी दुकानदारांकडून बिलाची मागणी करावी. विषबाधेचे प्रकार घडल्यास संबंधित दुकानदाराला दोषी धरता येऊ शकते, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) बी.जी.नंदनवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)