शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

जिल्हाधिकाऱ्यांनी चालविली ई-रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला बचत गटांचा सक्रीय सहभाग हाेता. ११० स्पर्धकांनी या रॅलीत भाग घेतला. खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रिक्षा चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत मंगळवारी येथे आयाेजित ई-रिक्षा रॅलीचे सारथ्य खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. रॅलीच्या अग्रभागी ई-रिक्षा चालवित असलेले जिल्हाधिकारी पाहून अनेकजण अचंबित झाले हाेते.येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला बचत गटांचा सक्रीय सहभाग हाेता. ११० स्पर्धकांनी या रॅलीत भाग घेतला. खुद्द जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रिक्षा चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.समाराेपीय कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनाेद जाधव, प्रशासन अधिकारी चंदन पाटील, माविमचे समन्वयक प्रदीप काठाेळे आदी सहभागी झाले हाेते.ई-रिक्षा रॅली शहरातील विविध मार्गावरुन गेली त्यावेळी सर्वांच्या नजरा जिल्हाधिकारी चालवित असलेल्या ई-रिक्षावर हाेत्या. 

पर्यावरण संवर्धनाची लाेकचळवळ व्हावी- माझी वसुंधरा ही पर्यावरण संवर्धनाची लाेक चळवळ व्हावी यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात आपला वैयक्तिक व सामुहिक सहभाग नाेंदवून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. पेट्राेल, डिझेल या पारंपारिक इंधनाचे मर्यादीत साठे लक्षात घेता ई-वाहनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी