शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धुळीमुळे शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रहदारी करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा मारा होईना : भंडारा-निलज राष्ट्रीय महामार्गाचे भिजत घोंगडे

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे रुपांतर महामार्गात करुन निलजफाटा ते कारधा टोल नाक्यापर्यंतचा रस्ता बांधकामाला वर्षभरापुर्वी सुरुवात झाली. मात्र लॉकडाऊन काळात बांधकाम बंद झाल्याने धुळीमुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या कंपनीला रस्ता बांधकामाचे कंत्राट आहे, त्यांनी सुध्दा रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्यही दाखविले नाही.महामार्ग बांधकामाला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी होत आहे. रस्त्याचे बांधकाम अधूनमधून बंद असल्याने या कामाला गतीही मिळाली नाही.अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रहदारी करावी लागत आहे.धुळीवर ताबा मिळविण्यासाठी पाणी मारण्याचे कार्यही करण्यात येत नसल्याने परिसरातील ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे एका बाजुने सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले असले तरी तिथेही पाणी घालण्यात येत नाही. त्यामुळे झालेले बांधकाम दर्जेदार होणार काय? असा प्रश्नही विचारला जात आहे.अपघाताचे सत्र सुरुचधुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तव्दतच रस्त्यावर खड्डा किंवा खोलगट भाग असल्यास तोही पटकन दिसत नसल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. अशा स्थितीला जबाबदार कोण अशा प्रश्नही नागरिक विचारीत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग