शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गोसखुर्द धरणाच्या पाण्यामुळे शेती, रस्ते जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:55 IST

खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत.

ठळक मुद्देखैरी, सालेबर्डीतील प्रकल्पग्रस्त संकटात : रस्त्याअभावी शेतजमीन पडीक राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील खैरी, सालेबर्डी येथील रस्ते व शेत जमीन गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे जलमय झाल्याने प्रकल्पग्रस्त संकटात सापडले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेत पडीक राहण्याची शक्यता वाढली आहे.खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांची शेतजमीन शासनाने गोसेखुर्द प्रकल्पासाठी संपादित केल्यात, परंतु पांधी गावातील शेतकºयांची ३० एकर, सालेबर्डी १० एकर, खैरीतील शेतकºयांची ४० एकर शेतजमीनी अजुनपर्यंत शासनाने संपादित केलेल्या नाही. काही शेतकºयांनी शेतीत धान, तुर, व अन्य पीके घेतली आहेत. पण आता शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरच गोसेखुर्द धरणाचे पाणी साचले आहे. शेतीवर जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे काही शेतकºयांवर शेत पडीक ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शासन, प्रशासन शेतकºयांच्या या समस्येची दखल घेणार काय, असा प्रश्न येथील प्रभारी सरपंच, मनोहर मेश्राम व शेतकºयांनी कली आहे.आता पावसाळ्याच्या दिवसात शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरच पाणी साचले. चारही बाजुंनी पाणी वेढले तर काही शेतकºयांची पिके पाण्याखाली गेली. काही शेतकºयांनी पाणी वाढत असल्याचे दिसताच शेतजमीन पडीतच ठेवली. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प