शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

मान्सून लांबल्याने बळीराजा चिंतातूर

By admin | Updated: June 12, 2014 23:50 IST

हवामान खात्याच्या अंदजानुसार यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा दावा केल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

बियाणे महाग : स्वतंत्र सिंचन व्यवस्था असणारे सुद्धा धास्तावलेपालांदूर : हवामान खात्याच्या अंदजानुसार यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा दावा केल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.भंडारा जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण ६८ टक्केच्या वर आहे. निसर्गावर शेती पूर्णपणे अवलंबून असल्याने पाणी महत्वाचा विषय आहे. रोहिणी संपूर्ण कोरडाच गेला तर मृग अर्ध्यावर येऊनही पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्हे टाकायचे कसे, धानाचे वाण महाग असल्याने दुबार पेरणीची वेळ येऊ नये याकरिता पुरेपुर विचार करूनच पेरणी करण्याचा मनसुबा व्यक्त होत आहे.कृषीकेंद्रात बियाणे फारच महाग झाले आहेत. साठ रुपये दर प्रति क्विंटल पासून बियाणे विक्रीला असून एका एकराला वीस कि. बारीक बियाणे गरजेचे आहेत. दहा कि. वजनाची धानाची पिशवी विक्रीकरिता सज्ज आहे. लहान पिशवीमुळेही भाव तेजीत आहेत. महागाईने वर डोके काढल्याने बळीराजा तोंडावर हात ठेऊनच बियाणे खरेदी करताना दिसतो.खरच मान्सून उशिरा आला तर नक्कीच तापमानात फरक पडणार हे निश्चित. दरवर्षीच्या अंदाजानुसार शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून म्हणा किंवा खोवाळ म्हणा परंतु तापमान कमी होऊन वातावरणात थंडावा वाढत होता. मात्र हल्ली पावसाचा थेंबसुद्धा पालांदूर परिसरात पडला नाही. यामुळे तापमान ४७ अंशावर गेल्याने स्वतंत्र सिंचन व्यवस्था असणारे सुद्धा धास्तावल्याने पऱ्हे टाकलेच नाही. (वार्ताहर)