शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:49 IST

चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे.

ठळक मुद्देपालिकेने पुढाकार घेण्याची गरज : रस्त्यावर पाणी फवारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी न.प. प्रशासनालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.कामाची निविदा मिळताच कामाचे रनिंग बिल काढण्याच्या लगिन घाईने संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्गावर होत असलेल्या कामाला भर पावसाळ्यात पर्यायी मार्गाची कसलीही दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था न करता रस्ता खोदकामास सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर आधीच पडलेल्या मोठमोठ्या खड्यातून वाहतुक वाढल्याने त्या खड्यात भ्ज्ञर पडली व रस्त्याचे जणू मिनी जलतरणच झाले. तरी देखील संबंधित कंत्राटदाराला व सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नसल्याने लोकमत समस्या उचलून धरताच वेळोवेळी खड्यात मुरुम व ऐश मिश्रीत चुरी पावसाळ्यात घालण्यात आली. परंतु आता पावसाने चांगलीच उघडीच घेतली आहे.त्यामुळे रस्त्यावरुन जड वाहने जाताच धुळीचा अक्षरक्षा धुवार उडतो. सामोरचा व्यक्ती वा वाहनही दिसत नाही. एवएी धुळ त्या रस्त्यावर दिसून येते. ही धूळ सरळ नागरिकांच्या तोंडावाटे शरीरात जात असल्यामुळे नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने १५ टक्के बिलामध्ये काम घेतल्याने तो मुत्सुद्देगिरीचा वापर करुन व अधिकारी तसेच पदाधिकारीशी जवळीक साधून आहे. त्यामुळे मै करु सो कायद्याची परिचय देत सुरु असलेल्या कामावर वाटर क्युरिंग तो योगय रित्या करीत नाही. तर काय रस्त्यावर पाणी घालणार त्या नागरिकाच्या आरोग्याची काळजी नाही. पंरतु न.प.ला तर आहे. मग स्वच्छतेवर ऐवढा अतोनात खर्च करणारी न.प. प्रशासनाला हे का तर दिसत नसावे असा सवाल तुमसरकरांनी करुन तुमसर शहराला धूळ मुक्त करण्याची मागणी आहे.‘‘गत दोन महिन्यापासुन नागरिक धूळीचा त्रास सहन करीत आहे. व्यवसायीकांच्या दुकानात कीलोने धूळ जमा होत असतांना लाखो रुपये खर्चुन न.प. प्रशासन इंदुरची पाहणी करण्याकरिता गेले. मात्र शहराकडे लक्ष पुरवायला यांच्याकडे वेळ नाही.-प्रमोद तितीरमारे,काँग्रेस प्रदेश सचिव काँग्रेस