शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे धाव

By admin | Updated: June 6, 2016 00:33 IST

तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा पुढाकार : ११ मे रोजी निघाला आदेश, पीक विम्याचा ‘क्लेम’ मिळाला नाहीतुमसर : तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली. परंतु शासकीय मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम बँकेत भरल्या. ती रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. याविरोधात १२ गावातील शेतकरी ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार आहेत.११ मे रोजी राज्य शासनाने तुमसर तालुक्यातील चिखला, गोबरवाही, राजापूर, पवनारखारी, गणेशपूर, सोदेपूर, खंदाड, गुढरी, सीतासावंगी, धामनेवाडा, येदरबुची व सुंदरटोला ही गावे दुष्काळग्रस्त घोषित केल्याचा आदेश काढला. परंतु नेमका फायदा कोणता हे अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना कळले नाही.शासकीय अधिकारी परिसरात फिरकले नाही. नेमके दुष्काळग्रस्त म्हणजे काय याबाबतर अनभिज्ञता येथे दिसत आहे. १२ गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढली होती. त्याची रक्कम बँकेत भरली.शासनाने ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली. या गावातील शेतकऱ्यांना बँकेने पीक विम्याचे क्लेम देण्याची गरज आहे. परंतु आतापर्यंत काहीच हलचल दिसत नाही. १२ गावातील लोकप्रतिनिधी व शेतकरी ग्राहक मंचाकडे खटला दाखल करणार आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता सोनवाने, संगीता मुंगसुमारे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले सह दिलीप सोनवाने, उमा सेनकपार, कविता बोमचेर, योगेश्वर देशमुख, कृष्णकांत बघेल, रेनू मासुलकर, वसंत बिटलाये, प्रभा उईके, शशीकला उईके, जमील शेख, इमला कठोते, वामन गाढवे, कल्पना टेकाम, इंद्रपाल शेंदरे या सरपंच व उपसरपंचांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)