शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेतातून आणावे लागते पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:10 IST

तेराशे लोकसंख्येच्या विहिरगावात तीन हातपंप असून त्यापैकी दोन हातपंप निकामी झाल्याने संपूर्ण गाव एकाच हातपंपावर अवलंबून आहे. भुगर्भातील जलस्तर घसरल्याने या भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देविहिरगाव, टेंभरी गावातील प्रकार : पाण्यासाठी महिला-पुरूषांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तेराशे लोकसंख्येच्या विहिरगावात तीन हातपंप असून त्यापैकी दोन हातपंप निकामी झाल्याने संपूर्ण गाव एकाच हातपंपावर अवलंबून आहे. भुगर्भातील जलस्तर घसरल्याने या भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.लाखांदूर तालुक्यातील विहिरगाव ग्रामपंचायतीला आवळी, टेंभरी ही दोन गावे जोडण्यात आलेली असून या तिन्ही गावाची लोकसंख्या १,२५७ आहे. याठिकाणी हातपंपाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी सुविधा नाही. विहिरगाव येथे तीन, टेंभरी येथे चार तर आवळी येथे दोन हातपंप आहेत. तिन्ही गाव वैनगंगा नदी तिरावर वसलेले असतानाही हातपंपांना पाणी नाही.पावसाळा संपल्यानंतर नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे हातपंपांना पाणी नसते. आवळी हे गाव दोन नद्यांच्या मध्यभागी असून या गावाला बेटाचे स्वरूप येते. येथील हातपंपातून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरीक वर्षभर नदीचे पाणी पितात.मागीलवर्षी विहिरगाव आणी टेंभरी येथे सोलर पंप सुरू करण्यात आले होते. परंतु पाणी पुरत नसल्याने आता तेही बंद पडले आहेत. घरगुती वापराकरीता शेतातील विहीरीतून ट्रॅक्टरने पाणी आणावे लागत आहे. विहीरी कोरड्या पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. मागील तीन वर्षांपासून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे आवळी येथील नागरिकांचे जनजीवन धोक्यात आले आहे.मागील अनेक वषार्पासून गावात पाण्याची टंचाई भासत असून सन २००२ मध्ये तत्कालिन सरपंचा अनिता बगमारे यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. परंतु योजना सुरू झाली नाही. यागावातील नागरिकांच्या समस्या मांडूनही लोकप्रतिनिधींचे याकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.