शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

ईव्हीएम नको, बॅलेट पेपरच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:39 IST

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन भारत निर्वाचन आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.

ठळक मुद्देघंटानाद आंदोलन : भारिप-बहुजन महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आशयाचे निवेदन भारत निर्वाचन आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सभेत मार्गदर्शन केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानात एकुण मतदार व निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिलेल्या ईव्हीएमच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. तसेच या मतांच्या अंतराबाबत १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. लोकशाही प्रणालीला अधिक बळकट करण्यासाठी आता ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले.यावेळी महासचिव दीपक गजभिये, गौतम कांबळे, नरेंद्र बन्सोड, शैलेश राऊत, तुलशीराम गेडाम, एस.एस. बोरकर, लक्ष्मण तिरपुडे, भीमराव बन्सोड, कुंदलता उके, रमा रामटेके, रेखा टेंभुर्णे, अजय तांबे, प्रा.के.एन. नान्हे, महेंद्र मेश्राम, सुरेश खंगार, उके आदी पदाधिकारी उपस्थित होते.