शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

जिल्हा सहकारी बँक शाखेत ग्राहकांना होतोय नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लोकांना पैशाची गरज ...

सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लोकांना पैशाची गरज भासत असतानाही येथील कार्यरत बँक कर्मचारी ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक देत असतात. आजारी व्यक्तीने पैसे काढण्यासाठी पाठविल्यास त्या व्यक्तीला प्रथम हजर करण्यास सांगितले जाते. वयस्क, वृद्ध, संजय गांधी व वृद्ध पेन्शन, शेतकरी आपले पैसे काढण्यासाठी गेल्यास गेटवर त्यांना येथे अपमानजनक वागणूक दिली जात आहे. जिल्हा सहकारी बँक ही शेतकरी व सामान्य लोकांची बँक म्हणून ग्राहक तिच्याकडे पाहत असताना ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सध्या कार्यरत कर्मचारी नाहक करीत आहेत. येथील व्यवस्थापक भोगे हे सध्या सुटीवर असल्याने येथील कर्मचारी ग्राहकांना त्रास देत असल्याचे सांगितले जाते आहे. कर्मचारी वर्ग बाहेरून येणे जाणे करीत असल्याने दुपारी १ वाजतानंतर कोणालाच खात्यातील रक्कम देत नाही. आलेल्या ग्राहकांना परत पाठविले जाते. बँकेची वेळ ११ ते २ असल्याने ही वेळ अत्यल्प आहे. किमान २ वाजेपर्यंत तरी रक्कम देणे आवश्यक आहे. दुसरीकडे कोंढा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत २ वाजेपर्यंत व यानंतर इमारतीत असलेल्या ग्राहकांनाच रक्कम दिली जाते. येथे प्रभारी असलेले व्यवस्थापक भोंगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता मला वेळ नाही, असे ते सांगतात. यासाठी वरिष्ठ बँक संचालक मंडळाने या ग्राहकांच्या होणाऱ्या त्रासाची चौकशी करून येथे ग्राहकांशी उद्धट वागणाऱ्या व आजारी व्यक्तींना पैसे न देणाऱ्या प्रभारी व्यवस्थापक तसेच रोखपाल यांची तात्काळ बदली करण्याची मागणी ग्राहकांनी संचालक मंडळाकडे केली आहे.