शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

जिल्हा बँकेची ऑनलाईन आमसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST

यावेळी मार्गदर्शन करताना सुनील फुंडे म्हणाले, जिल्हा बँकेचा निव्वळ नफा दोन कोटी ४१ लाख रुपये असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक ...

यावेळी मार्गदर्शन करताना सुनील फुंडे म्हणाले, जिल्हा बँकेचा निव्वळ नफा दोन कोटी ४१ लाख रुपये असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक सदैव पुढे असते. गत १६ वर्षांपासून जिल्हा बँक सतत निव्वळ नफ्यात आहे. चालू वर्षी बँकेला १९५४.५३ लाख ढोबळ नफा झाला असून, त्यापैकी २४१.८० लाख निव्वळ नफा आहे. भंडारा, साकाेली, पवनी, तुमसर याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडून २६० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३० सप्टेंबरपर्यंत ७४ हजार ७११ शेतकऱ्यांना ३१४१५.६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. सर्व पीक कर्ज बँकेच्या स्वनिधीतून वाटप करण्यात आल्याचे सांगितले. आमसभेत अनेक विषयांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. तसेच आर्थिक वर्षातील जमा-खर्चालाही मंजुरी देण्यात आली.