शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.

ठळक मुद्देमुदतीच्या आत उद्दिष्ट पूर्ण

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा मुदतीच्या आत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची मात्र नकारघंटाच आहे.खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जून महिन्याच्या अखेरीस ३०० कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्यात येईल असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केला आहे. 

पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही. अशा शेतकरी सभासदांना थेट कर्ज दिले जाईल. कुठलाही शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारात जाणार नाही याची दक्षता घेऊ.-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा बँक

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक