शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

जिल्हा बँकेतर्फे २९२ कोटी ५३ लाखांचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.

ठळक मुद्देमुदतीच्या आत उद्दिष्ट पूर्ण

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा मुदतीच्या आत पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची मात्र नकारघंटाच आहे.खरीप हंगाम २०२१-२२ साठी जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिल पासून कर्जवाटपाला सुरुवात झाली. १८ जून पर्यंत २९२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १०४ टक्के कर्ज वितरीत केले आहे. राष्ट्रीयकृत बँका एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असताना जिल्हा बँकेने मात्र आपले उद्दिष्ट पूर्ण करुन कोरोना संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जून महिन्याच्या अखेरीस ३०० कोटीच्या वर पीककर्ज वाटप करण्यात येईल असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केला आहे. 

पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही. अशा शेतकरी सभासदांना थेट कर्ज दिले जाईल. कुठलाही शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारात जाणार नाही याची दक्षता घेऊ.-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा बँक

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक