शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

डाकसेवकांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:41 IST

मागील १५ दिवसापासून डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. डाक सेवकांच्या अनुपस्थितीत पोस्टाच्या कार्यालयीन कामाचा अतिरिक्त भार पोस्टमास्तरांना उचलावा लागत असून टपालाच्या बॅगांचा खच कार्यालयात जमा आहे.

ठळक मुद्देपोस्टमास्तरवर कामाचा ताण : कार्यालयात टपालाच्या पिशव्यांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील १५ दिवसापासून डाकसेवक संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. डाक सेवकांच्या अनुपस्थितीत पोस्टाच्या कार्यालयीन कामाचा अतिरिक्त भार पोस्टमास्तरांना उचलावा लागत असून टपालाच्या बॅगांचा खच कार्यालयात जमा आहे.सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. सेवानिवृत्ती वेतन लागू करण्यात यावा. कायमस्वरूपी कामगारांचा दर्जा देण्यात यावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने २२ मे पासून संपाला प्रारंभ केला आहे. पंधराव्या दिवशीही हा संप नियमितरीत्या सुरु असून देशातील २ लाख ७० हजार ग्रामीण टपाल कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील टपाल सेवेवर होत आहे. संपामुळे इंडीयन पोस्ट पेमेंट बँक, सुकन्या समृद्धी योजना, डायरेक्ट बेनीफीट ट्रांसफर (आर.डी.), ग्रामीण टपाल जीवन विमा पोस्टल बचत खात्यांची कामे खोळंबली आहेत.डाक कार्यालयातून येणाऱ्या जाणाºया, टपालांच्या बॅग डाक सेवकांच्या अनुपस्थितीने कार्यालयातच पडून आहेत. टपाल वितरणाचे काम बंद आहे. परिणामी नागरिकांची पोस्टाने येणारी महत्वाची कागदपत्रे पोस्टातच अडकून पडली आहेत. या संपामुळे टपाल सेवा विस्कळीत झाली असून संपूर्ण कामकाज रखडलेले असताना १५ दिवसानंतरही केंद्र सरकारने या संपावर कोणताही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसोय होत आहे.